Posts

Showing posts with the label शेतकरीवर्ग

मत्स्य पालन व्यवसाय योजना / fish farming

 मच्छी पालन व्यवसाय योजना मत्स्य पालन व्यवसायासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये मत्स्य पालन व्यवसाय योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत . भारतातील वाढती महागाई व बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने सरकार नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मत्स्य पालन व्यवसाय योजना होय या योजनेद्वारे प्रत्येक जण पैसे कमवू शकतो व आपली बेरोजगारी दूर करू शकतो. मत्स्यपालन योजनेसाठी लाभार्थ्यांनी जास्त पैसे न गुंतवणूक करता यातून जास्त उत्पन्न मिळवू शकतात विशेष म्हणजे मत्स्यपालन व्यवसायासाठी सरकार खूप मदत करणार आहे. राज्य सरकारची मदत घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेवरती मत्स्यपालन व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकता . कोणताही व्यवसाय करत असताना त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो व तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल परंतु याची अजिबात काळजी न करता तुम्ही केंद्रातर्फे नुकतेच मत्स्यपालन अनुदानाची योजना राबवली जात आहे त्याचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. शासनातर्फे कर्ज सुविधा उपलब्ध आहे मत्स्य पालन व्य

दूध व्यवसाय योजना / नाबार्ड दूध व्यवसाय योजना

 दूध व्यवसाय योजना नाबार्ड दूध व्यवसाय योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे नाबार्ड दूध व्यवसाय योजना होय . नाबार्ड दूध व्यवसाय योजनेअंतर्गत भारत देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसाय करण्यासाठी भारत सरकारकडून कमी व्याज दारावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची अंमलबजावणी झाली . नाबार्ड दूध व्यवसाय योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागातर्फे भारत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दूध डेऱ्या उभारण्यासाठी मोठे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना केले जाणार आहे . नाबार्ड दूध व्यवसाय योजना अंतर्गत ग्रामीण भागातील असंख्य बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे बेरोजगार सहजपणे त्यांचा व्यवसाय करू शकतील व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे या गोष्टी लक्षात घेऊनच सरकारने ग्रामीण भागामध्ये नाबार्

रेशीम उद्योग / reshim udyog

 रेशीम उद्योग रेशीम उद्योग पोकरा योजना महाराष्ट्र रेशीम उद्योग माहिती मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रेशीम उद्योग व्यवसायाबद्दल असणारी संपूर्ण माहिती, त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. रेशीम उद्योग हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याहीपेक्षा शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळेमध्ये महिनाभरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या पाणी निचऱ्याच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून उत्पादन घेता येते व पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन घेता येते. एकदा तुती लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत तूती जगतात त्यामुळे लागवडीचा वारंवार येणारा खर्च देखील वाचतो. तुती साठी जास्त पाण्याची देखील गरज नसते त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये तुतीचे उत्पादन घेता येते. रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भागाती